पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कबीर आणि नाना नामदेव- जांब समर्थ

नाना बोला दादा कधी येणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत.  कबीर आपण तुझे दादा आल्यावर एका तीर्थक्षेत्राला जाणार आहोत ज्याचं नाव जाम समर्थ  येथून किती वेळ लागेल.  जवळपास  तीन ते चार तास . मग एका दिवसात येणं जाणं होईल का  ते बघ तुझी दादा आले आता निघालो तर नक्कीच होईल.  राम राम नामदेव जी सत श्री अकाल भगतसिंग जी प्रवास कसा झाला  नेहमीप्रमाणेच शांत कारण आपल्या नातवाला बघायला आलोय. कबीर ला जाम समर्थ ला घेऊन निघालो होतो पण आपण येणार असे कळाले म्हणून आपण येईपर्यंत थांबलो आपणही सोबत यावे म्हणजे काहीतरी नवीन बघण्यास मिळेल.  चालेल मी आवरतो आणि लगेच निघू  जय जय रघुवीर समर्थ नारायणराव  राम राम नामदेवा कसं काय घेणं केलं नातवाला घेऊन आलो होतो मंदिर तीर्थ दाखवायला . नाना मंदिर आणि तीर्थ एकच असते काय  नामदेवा नातू हुशार दिसतोय आईवडिलांचे संस्कार हा पण फार कमी सहवास लाभला त्याला आई-वडिलांचा काय बोलतो आई वडील नाहीत त्याच्यासोबत कुठे असतात आता ते देवा घरी गेले हे कबीर चे आजोबा भगतसिंग  नमस्कार नमस्कार  कबीरा काय वय बाळा तुझं मी आता पहिलीत शिकतो म...
पितृ दोष कारणे, उपाय आणि पितृ पक्ष पितृ दोष कारणे, उपाय आणि पितृ पक्ष पितृ दोष कारणे आणि परिणाम पूर्वजांच्या चुकांमुळे किंवा पापामुळे पितृ दोष होतो. श्राद्ध, तर्पण किंवा पुण्यकर्मांचा अभाव. पारिवारिक कलह, आर्थिक समस्या, आरोग्य समस्या यांचा परिणाम. विवाहात विलंब, संतानप्राप्तीस अडचण. कौटुंबिक मानसिक तणाव आणि अशांतता. पितृ दोष उपाय श्राद्ध आणि पिंडदानाच्या विधींचे पालन करणे. पितृ दोष निवारणासाठी मंत्रजप आणि हवन करणे. ब्राह्मणांस भोजन देणे, धर्मकायकार्य केले पाहिजे. पितृ पक्षात तर्पण आणि पिंडदान करणे महत्त्वाचे आहे. पितृ पक्ष पितृ पक्ष हा हिंदू धर्मातील ancestors वा पितृंसाठी समर्पित कालखंड आहे. हा कालखंड १५ दिवसांचा असतो, जो आश्विन शुद्ध पक्षाच्या कृष्ण पक्षाशी जोडला जातो. या काळात श्रद्धांजली, तर्पण, पिंडदान व इतर धार्मिक विधी केले जातात.