पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भागवत संप्रदाय

संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥ ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥ नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥ जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥ तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ ५ ॥ बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें वोजा ॥ ६ ॥

धुरळा

अंकुश चौधरी नायक म्हणून असलेला चित्रपट तसा नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतो . पण हा चित्रपट लक्षात राहण्याची कारण म्हणजे त्यात एक गावचा माणूस जो सरपंच बनू इच्छितो त्याच्याविरुद्ध शहरातील आमदाराचा जावई जो मोठ्या स्वप्नांना आपले कमाईचे साधन समजतो . आणि नंतर जो खेळ सुरू होतो तो आपल्याला राज्यशास्त्र विषयात न सांगितलेल्या 3 विभागातील खेळाडूंची कामे आणि त्यांचे वर्चस्व प्रस्थापित कसे होते हे  1) किंगमेकर - think tank - हे लोक स्वतः निवडून येतील का नाही याची गॅरंटी नाही पण ह्यांचे व्हिजन एकदम भारी असते . ते गाव शहरात आपले भले कशात आहे हे जाणून असतात .आणि ते जवळपास पडद्यामागून काम करत असतात म्हणून त्यांना प्रसिद्धीची हावही नसते आणि त्यांना फार शौक आहे असेही काही नाही. 2) बाहुबली - कोषाध्यक्ष - sponsor - हे लोक स्वतः बाहेर बसलेले असतात ते कधीही स्वतः मैदानात उतरत नाहीत . तरी ह्यांचं काम असे असते की यांना प्रसिध्दी मिळत असते आणि तोच त्यांच्या अर्थाजनाचा मार्गही असतो(काही प्रमाणात). 3) राजा - चेहरा - hero(king) - हे लोक ते लोक असतात. जे दोन्ही गोष्टी मैदानात कशा प्रकारे आणि कुठे वापरायच्या...

नियम आणि अर्थार्जन (लाच)

ज्या मनुष्यानं वयाच्या पूर्वार्धात फक्त पैसा खर्च केला आहे तो उत्तरार्धात फक्त पैसा कमवायचा मार्ग शोधतो . लाच हा सर्वात मोठा भाग आहे जो ह्या सरकारी लोकांना लाखवर पगार मिळाला तरी पाहिजेच कारण ते त्याला आपला हक्क मानतात . ह्याचे मूळ कारण बघितले तर जरी शासनव्यवस्था बदलली असली तरी प्रशासन नाही बदलले.  काय उपयोग नाही तुमच्या जातीतील जुन्या माणसाचा जो तुम्हाला कोणत्याही योजनेत मदत न करता स्वतःचे घर भरून घेण्याचा प्रयत्न करतो . हे फक्त जातीतील नाही तर सर्व प्रशासनाला लागू होते. ग्राहक तक्रार मंच काही प्रमाणात यात जनतेची सेवा करते . आणि राजीव दीक्षित यांनी right to recall नावाचा कायदा ड्राफ्ट केला होता जो सरकारी बाबूंना धाकात ठेवण्यासाठी तयार केला होता पण तो काही पुढे गेला नाही. पण हा एकच मुद्दा मूळ आरक्षणाचा लाभ कोण आणि कसा घेतोय आणि कसा घेत राहणार ह्याबद्दल चे वास्तव सांगतो . जर खरेच कोणी जातीसाठी काम केले आहे तर तो समाज त्यांना देवासारखा पुजतो आणि त्यांचे मंदिर बांधतो हा भारताचा 70 -75 वर्षांचा इतिहास . याउलट सर्वांना शिक्षण देण्यासाठी तयार झालेल्या संस्था पुढे बाजार झाल्या आणि सर्वाधिक...

महासेन – अन्न हे पूर्णब्रह्म

गावाच्या शेतात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा महासेन सांगायला लागला की विश्वनाथ आणि अन्नपूर्णा यांचा मी पुत्र , माझे नाव महासेन . आज AI किती जरी जगात पुढे गेले तरी पोटातील जठराग्नी कसा  कधी आणि का तयार होतो हे ते नाही सांगू शकणार. त्याने शेतातील तिळाची एक मूठ माझ्या तळहातावर ठेवून विचारले की सांगा यात किती प्रकारचे जिवसत्व तत्व आहेत उघड्या डोळ्याने ना तुम्ही नाही कोणतीही वस्तू हे मोजू शकत त्यासाठी काही ना काही गोष्टी प्रथम गृहीत धराव्या लागतीलच . पुढे त्याने त्याच्या शेतात असलेल्या सर्व प्रकारच्या धान आणि डाळी तसेच नारळ , डाळींब आणि पेरूचे झाड दाखवले पण नगदी पिकमधील एक ही पीक दिसत नाही का असे मी विचारले तर तो बोलला की नगदी पीक हे व्यावसायिक लोकांसाठी मी तर फक्त माझ्या आईसाठी आणि वडिलांच्या इच्छेसाठी ही जमीन कसत असतो ते ही जमीन आणि पाणी यांचा विशेष अभ्यास माझे वडील करतात . पुढे त्यांच्या घरी गेलो तर महासेनच्या आई वडिलांची भेट झाली . साक्षात काशी विश्वनाथ आणि अन्नपूर्णा माता इथे नदी काठच्या गावात येऊन स्थायिक झाले की काय असे मला झाले . जातांना त्यांनी मला राजगिरा आणि नाचणीचे शेर भर धान ...

Gilgamesh - ऐसा हुआ था

"इतिहास एक ऐसा विषय है जो इंसान को उसकी मूल जड़ों से जोड़ता है, हर देश का इतिहास उसकी संस्कृति के साथ-साथ उसकी प्राचीनता को भी दर्शाता है। इतिहास ही मानव को सशक्त और संपन्न बनाता है। जो इतिहास की घटनाओं को अपने शब्दों के माध्यम से संगठित करके समाज को उसके बारे में बताता है, वही इतिहासकार कहलाता है। मैं Gilgamesh तुमसे ये पूछता हु की जब राम अयोध्या में थे तब यह भूमि में कोण था । सीता माता को किस जगह पृथ्वी में लीन होना पड़ा । वो जो नील नदी है वो कहा से और कब शुरू हुई । अगर इन सब का उत्तर तुम्हारे पास ना हो तो अपने आप को इतिहासकार बताना छोड़ दो।" मेरे 40 साल के जीवन में मेने ऐसा प्रतिभावान व्यक्ति कही न देखा था 15 साल के किशोर बालक में ये सोच मुझे हजम न हुई मेने फिर भी उसके पिता से कहा की इसे इतिहास के विषय में रूची है इसे उसी विषय में ज्ञान अर्जित करने का अवसर दे । पिता ने हा में हा तो मिलाई मगर ये अर्थार्जन का जरिया नहीं होगा ये जोर देके उन्होंने बताया । अगर आप जैसा ये भी सिर्फ इतिहास को पकड़कर बैठ गया तो हमारा दो वक्त के रोटी का क्या होगा। दुखी मन से में वहा से निकलने वाला थ...