(कबीर आणि रामानंद यांचा संवाद मुंबईतील आधुनिक स्थितीत)स्थान: एका गजबजलेल्या मुंबईतील आधुनिक कॉफी शॉपमध्ये, मुंबईच्या गर्दीच्या रस्त्याच्या कडेलाकबीर: (मोबाईल हातात धरून) रामानंद, तुला लक्ष आहे का? लोक अजूनही जातपात करतात, धार्मिक भेद करतात, आणि समाजाला एकत्र करायचं काही प्रयत्न करत नाहीत. हा काळ इतका प्रगत दिसत असताना, मन हे का इतकं मागास असेल?रामानंद: (कॉफीचा घोट घेत) हो कबीर, मुंबई सारख्या जागतिक शहरात पण लोकांच्या मनांत पूर्वजन्माचा डाग अजून आहे. पण बघ तुला, आता आधुनिक कथांमध्ये - Marvel आणि DC तिथे लोकांना न्याय, जबाबदारी आणि परोपकार यांचे धडे दिले जातात. Dragon Ball Z मधील Saiyan चा संघर्ष सांगतो की धैर्य आणि संयमाशिवाय प्रगती शक्य नाही.कबीर: अगदी खरं सांगतोस! आता तर लोक Pokémon आणि Pixar च्या कथा पाहून मैत्री, कुटुंब, संघर्ष आणि आशा शिकतायत. माझे काळ सोपं होता, पण खरं तर माझ्या अभंगांमध्ये हेच संदेश होते - जात नाही तर प्रेम महत्वाचं आहे.रामानंद: आणि वेदात सांगितलं आहे, “ऋत” म्हणजे आपले नैतिक बंध आणि नियम, जे समाजात समृद्धी आणि न्याय आणतात. या नैतिकतेला आधुनिक कथांमध्ये सहजते...
काय कबीर कसा काय चालू आहे पाठांतर आणि स्वाध्याय. चालू तर आहे आचार्य पण एवढी मेहनत आणि तीही या वयात ही खरच गरजेची आहे काय . कसली मेहनत तू फक्त इतर जुन्या माणसांनी लिहिलेल्या ग्रंथांचे पारायण करून ते आत्मसात करत आहेस खरी मेहनत ती असते जी तुम्हाला स्वतः निर्माण करून देते जगाला देण्यासाठी. म्हणजे तुम्ही म्हणताय अजूनही असे अनेक ग्रंथ बनत आहेत आणि ते सुद्धा काही काळाने माझ्या पुढच्या पिढ्यांना असेच पाठ करावे लागतील . हो जसे वेद आणि त्यांचे सिद्धांत पुराणात दृष्टांत रूपात प्रकट झाले तसेच आजच्या काळात आपण वेगवेगळ्या कवी लेखक ग्रंथकार यांच्याकडे बघतो . वेळोवेळी अशा गोष्टी एकत्र करून जतन केल्या जातात. रामायण महाभारत ह्या अशाच अमरचित्रकथा आहेत . त्याही गोष्टींचे संकलन आहे ती एकाच वेळी रचलेली गोष्ट वाटेल पण पर्व आणि कांड जे संभाषण रुपात सांगण्याचा प्रयत्न करतात ते त्या भूमीतील आदर्श पुरुष वंश आणि त्यांना आता मरणोत्तर दैवी शक्ती किंवा त्यांचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. उदा. जर तू गाथा सत्तसई जी प्राकृत म्हणजे प्रतिष्ठानाची भाषा आहे नंतर पृथ्वीराज आणि महाराणा तसेच शिवचरित्र हे जेव्हा संकलन...
आचार्य बऱ्याच दिवसांपासून जे बोलण्याचे राहून जाते ते बोलावे म्हणतो. माझ्या मनात अनेक गोष्टी चालतात आणि त्या मला असे वाटते की मी आपल्याला किंवा इतरांना सांगावे पण ते मुखातून निघण्यापूर्वी कूठेतरी हरवून जातात त्या कुठे जातात आणि का? आचार्य रामानंद आणि कबीर आजच्या काल्पनिक जगात, वृंदावनच्या शांत उद्यानात यमुनानदीकाठावर बसले आहेत. १४ जानेवारी २०२६, दुपारची वेळ. रामानंद हे वेदांताचे गुरू, ध्यानाचे ज्ञाता, स्मार्टफोनवर ज्योतिष ऍप उघडून नक्षत्रे तपासत. कबीर निर्भीड कवी, निर्गुण भक्तीचे प्रणेते, इन्स्टाग्रामवर मीम शेअर करत हसत. एक तरुण शिष्य त्यांच्याकडे येऊन म्हणतो: "आचार्य, बऱ्याच दिवसांपासून जे बोलण्याचे राहून जाते ते बोलावे म्हणतो. माझ्या मनात अनेक गोष्टी चालतात आणि त्या मला असे वाटते की मी आपल्याला किंवा इतरांना सांगावे पण ते मुखातून निघण्यापूर्वी कूठेतरी हरवून जातात. त्या कुठे जातात आणि का?"रामानंद हसून डोळे मिटतात आणि सांगतात, "कबीर, तू डेजावू किंवा मल्टिवर्स म्हणतोस? मी रामानंद सांगतो – तू हेच दुसऱ्या जगात करत आहेस, पण इथे तू करावे असे मला वाटते."रामानंद गंभीर होऊ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा